Wednesday, June 25, 2008

केकावली

माझ्या आईने आम्हाला एक छान कविता शिकवली आहे. मयुरपन्तान्ची केकावली म्ह्नणून ती प्रसिद्ध आहे.बहुतेक जणाना केवळ पहिली ओळ माहीत असावी.
सुसन्गती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ।
कलन्क मतीचा झडॊ विशय़ सर्वथा नावडॊ ॥
सद्न्ग्री कमळी दडॊ मुरडीता हटाने अडॊ ।
वियोग घडता रडॊ मन भव: चरीत्री जडॊ ॥
न निश्चय कधी धळॊ कुजन विघ्न बाधा टळॊ ।
न चित्त भजनी चळो मतिस्दुक्त मार्गी वळो ॥
स्व तत्व ह्र्दया कळॊ दुरभीमान सारा गळॊ।
पुन्हा न मन हे मळॊ दुरित आत्म बोधे जळॊ॥

No comments: